top of page

मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप


मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा पोरांच्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचले आहे. पंतप्रधान, सीएम आणि उपमुख्यमंत्र्यांना गरीबांची गरज राहिली नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच दहा हजार पानांचा पुरावा असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही असेही ते म्हणाले.

댓글


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page